Operation Sindoor : ‘ऑपरेशन सिंदूर’चा जल्लोष नको, संयम बाळगावा !

Team Sattavedh युद्धाचा निकाल अद्याप स्पष्ट नाही : MNS leader Amit Thackeray’s letter to Prime Minister Narendra Modi Mumbai : दहशतवाद्यांनी पहलगाम येथे हल्ला केल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानचा धुव्वा उडवला. यानंतर देशभरात जल्लोष केला जात आहे. भारतीय जनता पक्षाकडून देशभर तिरंगा यात्रा काढल्या जात आहेत. काल (१८ मे) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा स्वजिल्हा … Continue reading Operation Sindoor : ‘ऑपरेशन सिंदूर’चा जल्लोष नको, संयम बाळगावा !