Kirit Somaiya : दोन लाख बांग्लादेशींना भारतीय नागरिक बनविण्याचे षडयंत्र!

Team Sattavedh The government has taken cognizance of this and formed an SIT : सरकारने याची दखल घेत एसआयटी स्थापन केली आहे Nagpur : भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी बांगलादेशींबाबत मोठा दावा केला आहे. २०२४ मध्ये दोन लाख बांग्लादेशी (रोहिंग्या) स्थलांतरितांना महाराष्ट्रात भारतीय नागरिक बनवण्याचे मोठे षडयंत्र रचले गेले. यासाठी बेकायदेशीर पद्धतीने जन्म दाखले तयार … Continue reading Kirit Somaiya : दोन लाख बांग्लादेशींना भारतीय नागरिक बनविण्याचे षडयंत्र!