Adv. Prakash Ambedkar : आंबेडकर म्हणाले, राज्यघटनेनुसार कारभार चालला तर…

Team Sattavedh The country should run according to the constitution : सीताबाई महाविद्यालयात राष्ट्रीय परिषदेत मांडले विचार Akola भारताच्या प्रत्येक नागरिकाच्या हक्कांचे संरक्षण करून त्यांना न्याय मिळवून देण्याचे कार्य भारतीय राज्यघटना करते. राज्यघटनेतील तत्त्वांनुसार प्रशासन चालवले तर भारत एक समृद्ध राष्ट्र म्हणून ओळखले जाईल, कारण राज्यघटना हा देशाच्या विकासाचा मूलभूत पाया आहे, असे प्रतिपादन अॅड. … Continue reading Adv. Prakash Ambedkar : आंबेडकर म्हणाले, राज्यघटनेनुसार कारभार चालला तर…