AI Policy Taskforce : AI धोरण ठरवण्यात महाराष्ट्र देशात पहिला !

Team Sattavedh Maharashtra is first in the country to formulate AI policy : मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते स्थापना Mumbai AI हेच भविष्य आहे, असे वातावरण सध्या तयार झाले आहे. जागतिक पातळीवर एआयच्या आधारावर अनेक कामे केली जात आहे. अगदी त्याचा गैरवापरही होत आहे. पण प्रत्येक क्षेत्रातील एआयचा वापर नोकऱ्यांसाठीदेखील धोकादायक असल्याचे बोलले जात … Continue reading AI Policy Taskforce : AI धोरण ठरवण्यात महाराष्ट्र देशात पहिला !