Akash Fundkar : म्हणून शेवटच्या बिंदूपर्यंत पाणी पोहोचत नाही!

Team Sattavedh Canals are not cleaned regularly : मंत्री फुंडकर यांनी टोचले प्रशासनाचे कान, जल व्यवस्थापन कृती पंधरवड्याचा समारोप Akola हजारो वर्षांच्या पावसाने जमिनीत निर्माण झालेल्या पाण्याच्या साठ्याचा उपसा हानीकारक ठरेल. त्यामुळे पाण्याच्या उचित वापराची सवय व्हावी. दुर्दैवाने कालव्यांची नियमित स्वच्छता होत नाही, त्यामुळे शेवटच्या बिंदुपर्यंत पाणी पोहोचत नाही, या शब्दांत पालकमंत्री आकाश फुंडकर यांनी … Continue reading Akash Fundkar : म्हणून शेवटच्या बिंदूपर्यंत पाणी पोहोचत नाही!