Anil Deshmukh : भांडण विकोपाला गेलं की ‘ते’ दिल्लीत जातात, नंतर…

Team Sattavedh Politics over Eknath Shinde’s Delhi visit : VVPAT आवश्यक केवळ ईव्हीएमच्या भरवशावर निवडणुका घेऊ नये Nagpur : एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली वाऱ्या येवढ्यात वाढल्या. त्यावरून महायुतीमध्ये सर्वकाही आलबेल नाही, हे दिसू लागले आहे. यावरून विरोधकही सातत्याने टिका करत आहेत. यातच आता राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही टिका केली आहे. महायुतीचे आमदार आम्हाला … Continue reading Anil Deshmukh : भांडण विकोपाला गेलं की ‘ते’ दिल्लीत जातात, नंतर…