Atul Londhe on Manikrao Kokate : शेतकऱ्यांना भिकारी म्हणण्याची हिंमत होतेच कशी?

Team Sattavedh   How dare the minister to call farmers beggars? : कृषीमंत्र्यांच्या विधानानंतर राजकारण पेटले Mumbai कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांच्या पिक विम्याबद्दल केलेल्या विधानावरून जोरदार राजकारण पेटले आहे. त्यांच्यावर विरोधकांकडून मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सत्ता डोक्यात गेली आहे, असा आरोप केला. त्यानंतर आता काँग्रेस प्रवक्ते … Continue reading Atul Londhe on Manikrao Kokate : शेतकऱ्यांना भिकारी म्हणण्याची हिंमत होतेच कशी?