Jayant Patil : सरकारने शंभरी गाठली, पण पूर्णतः अपयशी !

Team Sattavedh   Jayant Patil’s all-out criticism of the government while speaking on the final week proposal : अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना जयंत पाटलांची सरकारवर चौफेर टिका सरकारने शंभरी गाठली आहे. १०० दिवसांनंतर व्हिजनरी डॉक्यूमेंट आणू, असे सांगणाऱ्या सरकारला पूर्णपणे अपयश आले आहे. महिलांवरील अत्याचार, भ्रष्टाचार, वाचाळविरांची विधानं, दंगली, बिडमध्ये झालेले हत्याकांड. याच्यापलिकडे १०० दिवसांत … Continue reading Jayant Patil : सरकारने शंभरी गाठली, पण पूर्णतः अपयशी !