Bacchu Kadu : राज्यात तीन माकडांचे सरकार; आता रस्त्यावर उतरण्याची वेळ

Team Sattavedh The government has no money for farmers : बच्चू कडू यांचा सरकारवर घणाघात; संताजी-धनाजी पुरस्कार सोहळा Amravati “विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक सभेत ‘शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केल्याशिवाय राहणार नाही’ असे आश्वासन दिले होते. मात्र, आता सरकारकडे शेतकऱ्यांसाठी चार पैसेही नाहीत. सरकारमध्ये एकाच्या तोंडावर बोट आहे, दुसऱ्याच्या डोळ्यावर तर तिसऱ्याच्या कानावर हात … Continue reading Bacchu Kadu : राज्यात तीन माकडांचे सरकार; आता रस्त्यावर उतरण्याची वेळ