Bacchu Kadu : समस्या मांडून झाल्या, आता सरकारला जाब विचारणार
Team Sattavedh bacchu-kadu-elgar-padyatra-in-melghat-for-tribal-rights : मेळघाटात आजपासून बच्चूकडूंची ‘एल्गार’ पदयात्रा, आदिवासींच्या हक्कासाठी लढा Amravati मेळघाटातील दुर्गम भागातील आदिवासी, कष्टकरी मजूर आणि शेतकऱ्यांचे वर्षानुवर्षे प्रलंबित असलेले मूलभूत प्रश्न शासनाच्या दारी मांडण्यासाठी माजी मंत्री बच्चू कडू यांनी आज, १ मार्चपासून ‘एल्गार’ पदयात्रेला सुरुवात केली आहे. सुमारे २५० किलोमीटर अंतराची ही पदयात्रा असून, मेळघाटातील जनसामान्यांचा आवाज थेट मंत्रालयापर्यंत पोहोचविण्याचा … Continue reading Bacchu Kadu : समस्या मांडून झाल्या, आता सरकारला जाब विचारणार
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed