Dr. Pankaj Bhoyar : पाण्याच्या कारणाने होणारे स्थलांतर थांबवा!

Team Sattavedh Stop water-induced migration : १५ गावांसाठी आराखडा तयार करण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश Wardha सध्या संपूर्ण विदर्भात मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई जाणवत आहे. यामध्ये शहरातील टंचाईवर टँकरचा उपाय करण्यात येतो. पण ग्रामीण भागात अनेक ठिकाणी गावंच्या गावं स्थलांतरीत होतात. यंदा वर्धा जिल्ह्यातील १५ गावांच्या संदर्भात विशेष आराखडा तयार करून स्थलांतर थांबविण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ. पंकज … Continue reading Dr. Pankaj Bhoyar : पाण्याच्या कारणाने होणारे स्थलांतर थांबवा!