Farmers’ fight for debt relief : बच्चू कडू यांनी उलगडले ३० जूनच्या मुदतीमागचे गुढ !

Team Sattavedh Bachchu Kadu reveals the secret behind the June 30 deadline : सरकारची व्यूहरचना भेदत शेतकऱ्यांना दिला दिलासा Nagpur : राज्यातील प्रत्येक गरजू आणि पात्र शेतकरी कर्जमुक्त होईल, अशी ऐतिहासिक घोषणा प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केली. शेतकऱ्यांच्या हितासाठी गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेलं महाएल्गार आंदोलन अखेर यशस्वी ठरलं … Continue reading Farmers’ fight for debt relief : बच्चू कडू यांनी उलगडले ३० जूनच्या मुदतीमागचे गुढ !