Farmers in crisis : अतिवृष्टीने महाराष्ट्रात हाहाकार; शेतकरी उद्ध्वस्त

Team Sattavedh Raj and Aditya Thackeray’s request for help from the Chief Minister : राज व आदित्य ठाकरे यांची मुख्यमंत्र्यांकडे मदतीची मागणी Mumbai : महाराष्ट्रात गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने ग्रामीण भागात प्रचंड हानी केली आहे. शेती, जनावरे, घरे, रस्ते आणि पायाभूत सुविधा यांचे मोठे नुकसान झाले असून बळीराजा अक्षरशः उध्वस्त झाला आहे. … Continue reading Farmers in crisis : अतिवृष्टीने महाराष्ट्रात हाहाकार; शेतकरी उद्ध्वस्त