Farmers incrisis : शेतकरी संकटात! मदत कधी ? कर्जमाफी कधी?

Team Sattavedh Important information from Deputy Chief Minister Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महत्त्वाची माहिती Mumbai : राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. या पावसामुळे शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेक शेतकऱ्यांची जनावरे मृत्यूमुखी पडली आहेत. शेतकरी संकटात सापडला असताना आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन महत्त्वाची … Continue reading Farmers incrisis : शेतकरी संकटात! मदत कधी ? कर्जमाफी कधी?