Farmers Movement : यांना कचाकच घोडे घालल्याशिवाय काही होणार नाही!

Team Sattavedh Manoj Jaranges anger; Criticism from farmers’ protest : मनोज जरांगे यांचा संताप; शेतकरी आंदोलनातून टीका Nagpur : सातबारा कोरा करावा आणि संपूर्ण कर्जमाफी द्यावी या मागण्यांसाठी नागपूरमध्ये सुरु असलेल्या शेतकरी एल्गार आंदोलनात आज, मराठा आरक्षण चळवळीचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनस्थळी हजेरी लावून सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. गेल्या चार दिवसांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन … Continue reading Farmers Movement : यांना कचाकच घोडे घालल्याशिवाय काही होणार नाही!