Farmers suicide : राजकीय अनास्थेमुळे रोज तीन शेतकऱ्यांचे बळी !

Team Sattavedh Mahayuti Government not serious on farmers issue : शेतकरी आत्महत्येसारख्या संवेदनशील विषयात शासन गंभीर नाही. Amravati शेती व शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आम्ही किती गंभीर आहोत, हे दाखवण्याचा प्रयत्न राजकीय नेत्यांकडून होत असतो. मात्र तरी कोणत्याही ठोस उपाययोजना अद्याप झालेल्या नाहीत. शेतीमालाला भाव नाही व दुसरीकडे महागाई दिवसेंदिवस वाढतच आहे. पेरणी केल्यानंतर होणारा खर्च निघण्याची … Continue reading Farmers suicide : राजकीय अनास्थेमुळे रोज तीन शेतकऱ्यांचे बळी !