Farmers Suicide : शेतकऱ्यांच्या मशाली पेटल्या तर काय-काय जाळतील ?

Team Sattavedh The situation will worsen if farmers lose patience : आत्महत्यांचे सत्र सुरूच, तरीही सरकारकडून मदत नाही.  Nagpur : महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्त थांबता थांबत नाहीये. रोज कुठे ना कुठून शेतकऱ्यांच्या आत्महत्येची बातमी येते. काही वर्षांपूर्वी तर या आत्महत्यांच्या बातम्या वृत्तपत्रांत रकानेच्या रकाने भरून दिल्या जायच्या. मात्र हळूहळू ती जागा कमी होत गेली. आता … Continue reading Farmers Suicide : शेतकऱ्यांच्या मशाली पेटल्या तर काय-काय जाळतील ?