Governor of Maharashtra : संरक्षणदृष्ट्या देश आत्मनिर्भर होण्याची गरज

Team Sattavedh The country needs to become self-reliant in terms of defense : राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन; विरोधकांच्या आरोपांवरही व्यक्त केली नाराजी Nagpur आपल्या देशाला संरक्षणाच्या दृष्टीने आत्मनिर्भर हाेण्याची गरज आहे. त्यासाठीच सरकारने संरक्षण क्षेत्र खासगी उत्पादकांसाठी खुले केले आहे. अशात सरकार संरक्षणाची गुप्त माहिती विकायला निघाले, हा विराेधकांचा आराेप बिनबुडाचा आहे, अशी टीका राज्यपाल … Continue reading Governor of Maharashtra : संरक्षणदृष्ट्या देश आत्मनिर्भर होण्याची गरज