Heavy Rains Cause Massive Damage : अतिवृष्टीने ३० जिल्ह्यांत प्रचंड नुकसान, हेक्टरी ५० हजार रुपये द्या !

Team Sattavedh Congress Leader Vijay Wadettiwar Writes to CM Devendra Fadnavis : काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र Mumbai : ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात राज्यभर अतिवृष्टी झाली. काही ठिकाणी जीवीत हानीही झाली. या अतिवृष्टीने राज्यातील तब्बल ३० जिल्ह्यांत प्रचंड नुकसान झाले आहे. १७ लाख ८५ हजार ७१४ हेक्टर क्षेत्र या पावसाने बाधित … Continue reading Heavy Rains Cause Massive Damage : अतिवृष्टीने ३० जिल्ह्यांत प्रचंड नुकसान, हेक्टरी ५० हजार रुपये द्या !