Heavy rains hit : अतिवृष्टीत शेतपिकांचे मोठे नुकसान, पंचनाम्याचे सुरू !

Team Sattavedh Agriculture Ministers indicative statement that farmers will get help : शेतकऱ्यांना मदत मिळणार कृषिमंत्र्यांचे सूचक वक्तव्य Mumbai : महाराष्ट्रात सप्टेंबर महिन्यात मुसळधार पावसामुळे शेतीपिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अतिवृष्टीचा फटका सर्व जिल्ह्यांना बसला असून शेतकरी वर्ग मोठ्या अडचणीत सापडला आहे. अनेक भागांत शेतं पाण्याखाली गेली असून सोयाबीन, मका, कापूस, उडीद, तूर, मूग या … Continue reading Heavy rains hit : अतिवृष्टीत शेतपिकांचे मोठे नुकसान, पंचनाम्याचे सुरू !