Help for affected farmer : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून १३५६ कोटी

Team Sattavedh Relief for 21 lakh farmers in seven districts : सात जिल्ह्यांतील २१ लाख शेतकऱ्यांना दिलासा Mumbai: सप्टेंबर २०२५ मध्ये राज्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना अखेर राज्य सरकारकडून मोठा दिलासा देण्यात आला आहे. मदत आणि पुनर्वसन विभागाने १३५६ कोटी ३० लाख २२ हजार रुपयांची मदत वितरित करण्याचा शासन निर्णय घेतला आहे. … Continue reading Help for affected farmer : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून १३५६ कोटी