Indrayani bridge collapsed : ‘ती’ एक चूक केली नसती, तर पूल कोसळला नसता !

Team Sattavedh   MLA Sunil Shelke revealed the reason for the accident : मावळच्या दुर्घटनेत २०-२५ लोक वाहून गेल्याची भीती Pune : इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून झालेल्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला. तर २०-२५ लोक वाहून गेल्याची प्राथमिक माहिती आहे. या अपघातानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रीया दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी स्वतः विभागीय आयुक्त आणि … Continue reading Indrayani bridge collapsed : ‘ती’ एक चूक केली नसती, तर पूल कोसळला नसता !