Letter to CM : मुलांच्या अपहरणावर सरकार गप्प का? अधिवेशन पुरवणी मागण्यांसाठीच?

Team Sattavedh Raj Thackerays angry letter to Chief Minister Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना राज ठाकरेंचे संतप्त पत्र Mumbai : महाराष्ट्रात लहान मुलं पळवण्याचे आणि बेपत्ता होण्याचे प्रकार धोकादायक पातळीवर वाढले असताना राज्य सरकार मात्र गंभीरपणे दखल घेत नसल्याचा थेट आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र … Continue reading Letter to CM : मुलांच्या अपहरणावर सरकार गप्प का? अधिवेशन पुरवणी मागण्यांसाठीच?