Love Marriage : प्रेमविवाहानंतर ४,९४७ पती-पत्नीच्या संसारात विघ्न !
Team Sattavedh Counseling for newlyweds from Bharosa Cell : भरोसा सेलकडून नवविवाहित दाम्पत्यांचे समूपदेशन Nagpur : ‘प्यार किया तो डरना क्या’ असे म्हणत कुटुंबियांचा विरोध झुगारुन प्रियकर-प्रेयसी पळून जाऊन लग्न करतात. मात्र, प्रियकर-प्रेयसीचे पती-पत्नीच्या नात्यात रुपांतर झाल्यानंतर काही दिवसांतच खटके उडायला लागतात. कौटुंबिक वादातून संसार विस्कळीत होण्याच्या काठावर येतो. गेल्या आठ वर्षांत ४ हजार ९४७ … Continue reading Love Marriage : प्रेमविवाहानंतर ४,९४७ पती-पत्नीच्या संसारात विघ्न !
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed