Maharashtra Jeevan Pradhikaran : १९ गावांचा पाणीपुरवठा बंद!

Team Sattavedh Water supply to 19 villages in Sangrampur and Jalgaon Jamod stopped : थकीत पाणीपट्टीमुळे जीवन प्राधिकरणाचा कठोर निर्णय Khamgao महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने पाणीपट्टी थकबाकी वसूल करण्यासाठी दिलेल्या अंतिम मुदतीनंतर कठोर कारवाईचा निर्णय घेतला आहे. बुधवारी (५ फेब्रुवारी) सकाळपासून संग्रामपूर आणि जळगाव जामोद तालुक्यातील १९ गावांचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला. उर्वरित थकबाकीदार गावांवरही … Continue reading Maharashtra Jeevan Pradhikaran : १९ गावांचा पाणीपुरवठा बंद!