Maharashtra politics : सप्टेंबरनंतर राज्यात मोठा स्फोट? सत्तेतील उलथापालथीचे संकेत

Team Sattavedh Sanjay Rauts warning creates a stir in political circles : संजय राऊतांच्या इशाऱ्याने राजकीय वर्तुळात खळबळ Mumbai : राज्यातील राजकारणात सध्या उलथापालथीचे वारे वाहू लागले आहेत. मंत्र्यांच्या खातेबदलांपासून ते दिल्लीतल्या बैठकींपर्यंत अनेक घडामोडी घडत असताना आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या विधानामुळे खळबळ उडाली आहे. “सप्टेंबरपर्यंत वाट पाहा,” असे राऊत म्हणाल्यानंतर … Continue reading Maharashtra politics : सप्टेंबरनंतर राज्यात मोठा स्फोट? सत्तेतील उलथापालथीचे संकेत