Mahayuti Governemt :आर.आर. आबांच्या संकल्पनेतील या योजनेचा सरकारला विसर

Team Sattavedh Implementation of a scheme from the Congress era halted : ‘तंटामुक्त समित्या’ कागदावर, २००७ मध्ये सुरू झाली योजना Akola राज्य शासनाने २००७ मध्ये तत्कालीन गृहमंत्री आर आर आबा यांच्या संकल्पनेतून सुरू केलेल्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियानाचे उद्दिष्ट होते. गावातील वाद गावातच सामोपचाराने मिटवणे आणि शांततेतून गावाला समृद्धीकडे नेणे. मात्र अकोला जिल्ह्यातील तंटामुक्त … Continue reading Mahayuti Governemt :आर.आर. आबांच्या संकल्पनेतील या योजनेचा सरकारला विसर