Mahayuti Government : ५० लाखांच्या मागणीचा प्रस्ताव धूळखात !
Team Sattavedh Crop Damage Compensation : अतिवृष्टीची नुकसानभरपाई शासनाने दिलीच नाही Wardha जुलै महिन्यात जिल्ह्यात अनेक मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली. सात जणांचा मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले होते. यात जनावरांच्या मृत्यूसह घर पडझडीच्या घटनाही घडल्या होत्या. जिल्हा प्रशासनाने त्याच्या नोंदी घेऊन ४९.८२ लाखांचा मदत प्रस्ताव शासनाकडे पाठविला आला होता. त्याला सहा महिने … Continue reading Mahayuti Government : ५० लाखांच्या मागणीचा प्रस्ताव धूळखात !
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed