Mahayuti government : अतिक्रमण करून घर बांधले? चिंता करू नका… सरकारचा महत्त्वाचा निर्णय

Team Sattavedh decision to regularize encroachments meant solely for residential purposes : राज्यातील लाखो गरीब आणि गरजू कुटुंबांना मिळणार हक्काचा निवारा Nagpur राज्यातील लाखो गरीब आणि गरजू कुटुंबांना हक्काचा निवारा मिळवून देण्यासाठी राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक पाऊल उचलले आहे. १ जानेवारी २०११ पर्यंतची केवळ निवासासाठी असलेली अतिक्रमणे नियमानुकूल करण्याचा निर्णय महसूलमंत्री चंद्रशेखर … Continue reading Mahayuti government : अतिक्रमण करून घर बांधले? चिंता करू नका… सरकारचा महत्त्वाचा निर्णय