Mahayuti Government : दीक्षाभूमीवरील विकासकामे का बंद केलीत?

Team Sattavedh Development works on Deekshabhoomi stopped : बौध्द-आंबेडकरी जनतेचा सवाल; सरकारच्या भूमिकेवर संताप Nagpur दीक्षाभूमीवरील भूमिगत पार्किंगच्या विरोधात बौद्ध-आंबेडकरी समाजाने पुकारलेल्या तीव्र आंदोलनानंतर सरकारने भूमिगत पार्किंग रद्द केली. परंतु त्या आंदोलनानंतर दीक्षाभूमीवरील एकूणच विकासकामे बंद पडली आहेत. ती बंद पडलेली अर्धवट कामे तातडीने सुरू करावीत, अशी मागणी बौद्ध-आंबेडकरी समाजाकडून करण्यात आली आहे. दीक्षाभूमीच्या जागतिक … Continue reading Mahayuti Government : दीक्षाभूमीवरील विकासकामे का बंद केलीत?