Mahayuti Government Farmers : सरकारकडून होतेय शेतकऱ्यांची कोंडी !

Team Sattavedh 27 thousand farmers are waiting for money in Maharashtra : २७ हजार शेतकऱ्यांचे २६ कोटी २९ लाख रुपये कधी मिळणार? Gondia Farmers आधीच नैसर्गिक संकटामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे. त्यातच गेल्या दीड महिन्यापासून शेतकऱ्यांना विक्री केलेल्या धानाचे चुकारे मिळाले नाही. तर दुसरीकडे नुकसान भरपाईची रक्कम येऊन महिनाभराचा कालावधी लोटला. तरी तो अद्यापही खात्यावर … Continue reading Mahayuti Government Farmers : सरकारकडून होतेय शेतकऱ्यांची कोंडी !