Mahayuti Government : पिक स्पर्धेला वर्ध्यातील शेतकऱ्यांचा ‘खो’!

Team Sattavedh Farmers are not interested in Crop Competition : जिल्ह्यात केवळ २५२ शेतकऱ्यांची नोंदणी Wardha वाढते तंत्रज्ञान आणि शेतकऱ्यांतील जिज्ञासू वृत्ती वृद्धिंगत व्हावी, याकरिता शासनाकडून पीक स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. या स्पर्धेत सहभागी होत विजयी ठरणाऱ्या शेतकऱ्यांना पारितोषिकही देण्यात येते. मात्र, शेतकऱ्यांच्या दैनंदिन कामाशी निगडित असलेल्या या स्पर्धेची जनजागृतीच झाली नाही. त्यामुळे ही योजनाच … Continue reading Mahayuti Government : पिक स्पर्धेला वर्ध्यातील शेतकऱ्यांचा ‘खो’!