Mahayuti Government : शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी विशेष ‘टास्क फोर्स’; राज्य सरकारचे मोठे पाऊल
Team Sattavedh maharashtra-government-announces-special-task-force-to-prevent-farmer-suicides : कृषी तज्ज्ञ आणि मानसोपचारतज्ज्ञांच्या मदतीने ‘चतुःसूत्री मॉडेल’द्वारे राबवणार उपाययोजना Mumbai राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे वाढते प्रमाण लक्षात घेता, महाराष्ट्र सरकारने बुधवारी (११ फेब्रुवारी २०२६) एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांना केवळ आर्थिक मदत किंवा नुकसानभरपाई देण्यापुरते मर्यादित न राहता, त्यांच्या मानसिक, सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीचा एकत्रित आढावा घेऊन कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी विशेष … Continue reading Mahayuti Government : शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी विशेष ‘टास्क फोर्स’; राज्य सरकारचे मोठे पाऊल
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed