Mahayuti Government : पीकविमा योजनेतील नुकसानाची ट्रिगर अट हटवण्याची शिफारस

Team Sattavedh Recommendation to remove the condition in the crop insurance scheme : फक्त पीक कापणी प्रयोगावरच परतावा देण्याचा विचार; मंत्रिमंडळाच्या मंजुरीकडे लक्ष Akola प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत शेतकऱ्यांना मिळणाऱ्या परताव्यात बदल करत केवळ “पीक कापणी प्रयोगावर” आधारित नुकसानभरपाई देण्याचा विचार सध्या सुरू आहे. उच्चस्तरीय समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत यासंदर्भातील शिफारस करण्यात आली आहे. या प्रस्तावाला … Continue reading Mahayuti Government : पीकविमा योजनेतील नुकसानाची ट्रिगर अट हटवण्याची शिफारस