Mahayuti Government : स्वावलंबी योजनेसाठी यंत्रणा परावलंबी!

Team Sattavedh Lack of funds for approved irrigation wells : सिंचन विहिरी मंजूर झाल्या, पण निधी नाही आला Akola शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासन विविध योजना राबवत असते. मात्र तरीही शासनच परस्पर विरोधी भूमिका निभावत असते. जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या अखत्यारीत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेच्या ४३६ नवीन सिंचन विहिरींना निधीच उपलब्ध झालेला नाही. … Continue reading Mahayuti Government : स्वावलंबी योजनेसाठी यंत्रणा परावलंबी!