Makrand Jadhav-Patil : नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना दिलासा

Team Sattavedh Relief for farmers affected by natural disasters : ३६८ कोटी ८६ लाख ८५ हजार मदतीच्या निधीस मान्यता Mumbai नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना तत्काळ मदत करण्यास राज्य शासन प्राधान्य देत आहे. राज्यात जून २०२५ मध्ये छत्रपती संभाजीनगर, अमरावती विभाग आणि सप्टेंबर २०२४ ते ऑक्टोबर २०२४ या कालावधीत धाराशिव, छत्रपती संभाजीनगर व धुळे जिल्ह्यात … Continue reading Makrand Jadhav-Patil : नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना दिलासा