Makrand Patil : आबा, इकडेही लक्ष द्या हो! वर्ष उलटले, १४ गावांचा पाणीप्रश्न ‘जैसे थे’

Team Sattavedh Water issue remains unresolved even after the sacrifice of Kailas Nagare : कैलास नागरे यांच्या बलिदानानंतरही पाणीप्रश्न प्रलंबित, ६४ कोटींची योजना कागदावरच? Deulgao raja गेल्या वर्षी पाणीप्रश्नावरून देऊळगाव राजा तालुक्यातील शिवणी अरमाळ येथे उभे राहिलेले आंदोलन संपूर्ण जिल्ह्यात गाजले होते. या आंदोलनादरम्यान १४ गावांच्या पिण्याच्या पाण्यासाठी लढा उभारणारे कैलास अर्जुनराव नागरे यांनी आपल्या … Continue reading Makrand Patil : आबा, इकडेही लक्ष द्या हो! वर्ष उलटले, १४ गावांचा पाणीप्रश्न ‘जैसे थे’