Manoj jarange : “दिल्लीकडे मराठ्यांचा मोर्चा निघालाच तर सरकार हादरेल”
Team Sattavedh manoj-jarange-patil-maratha-reservation-delhi-march-warning-fadnavis-government : मनोज जरांगे पुन्हा आक्रमक, फडणवीस सरकारला थेट इशारा Mumbai : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पुन्हा राज्यातील राजकारण तापण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी फडणवीस सरकारवर गंभीर आरोप करत पुन्हा आंदोलनाची हाक दिली आहे. सरकारने गोड बोलून मराठा समाजाची फसवणूक केली, विश्वासघात केला आणि दिलेली आश्वासने पूर्ण केली … Continue reading Manoj jarange : “दिल्लीकडे मराठ्यांचा मोर्चा निघालाच तर सरकार हादरेल”
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed