Marathi-Sahitya-Sammelan-Delhi : साहित्य व्यवहार लाळघोट्यांच्या हाती जाण्याचा धोका

सुरेश भुसारी संपादक, सत्तावेध Dr. Shripad Joshi says, the ideal form of literature has been broken : साहित्य महामंडळाच्या माजी अध्यक्षांचे परखड मत; दिल्लीतील संमेलन म्हणजे सरकारी उपक्रम Nagpur मराठी साहित्य संमेलनांमध्ये साहित्याऐवजी आता आर्थिक व्यवहाराची जुळवाजुळव करण्याच्याच कलागती होत आहेत. यातून पुढे अशी संमेलने लाळघोटे व वैचारिक बोन्साय असलेल्यांच्या हाती जाण्याचा धोका वाढला आहे. … Continue reading Marathi-Sahitya-Sammelan-Delhi : साहित्य व्यवहार लाळघोट्यांच्या हाती जाण्याचा धोका