Maruti Chitampally : अरण्यऋषी विसावला ! मारूती चितमपल्ली यांचे निधन !

Team Sattavedh Simple philosophy explained to the world : वनाधिकारी असताना वन, वन्यजीव, पक्षीशास्त्रावर विपूल लेखन Nagpur : अरण्ये म्हणजे फक्त जंगले नाहीत, तर ती आपल्या संस्कृतीची – ज्ञानदानाची जिवंत केंद्रे आहेत, असे सोपे सहज तत्वज्ञान जगारा निक्षून सांगणारे तत्वचिंतक, थोर साहित्यिक अरण्यऋषी मारूती चितमपल्ली यांचे निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. सोलापूरच्या गिरणी कामगाराच्या … Continue reading Maruti Chitampally : अरण्यऋषी विसावला ! मारूती चितमपल्ली यांचे निधन !