Migration from villages : आश्वानांचाच उजेड, गावे मात्र आजही अंधारात

सुमित ठाकरे Lack of employment and development is the main reason : स्थलांतर वाढतेय; रोजगार अन् विकासाचा अभाव कारणीभूत Gondia ग्रामीण भागांतील विकासाच्या अभावामुळे, विशेषतः रोजगार व शिक्षणाच्या मूलभूत गरजांमध्ये दरी असल्यामुळे, गावांमधून मोठ्या प्रमाणात लोकांचे शहरांमध्ये स्थलांतर होत आहे. या अहवालात तुमसर परिसरातील वास्तवाचे चित्रण करण्यात आले आहे, जे केवळ एका गावापुरते मर्यादित नसून … Continue reading Migration from villages : आश्वानांचाच उजेड, गावे मात्र आजही अंधारात