Minister Sanjay Rathod : शिवजयंतीला तलावांच्या संवर्धनाचा संकल्प

Team Sattavedh Resolution to conserve lakes on ShivJayanti : हजार तलावांमधून गाळ काढण्याचे काम सुरू Yavatmal छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या काळात ३३ तलाव बांधले. आजही त्या तलावांमध्ये मुबलक पाणी आहे. शेतकरी, सामान्य नागरिक सुखी संपन्न झाला पाहिजे, हा महाराजांचा तलाव बांधण्यामागचा उद्देश होता. अत्यंत दुरदृष्टीने महाराजांनी पाणी साठविण्याचे काम केले, असे प्रतिपादन मृद व जलसंधारण … Continue reading Minister Sanjay Rathod : शिवजयंतीला तलावांच्या संवर्धनाचा संकल्प