MLA Randhir sawarkar : वायनाडमध्ये मतदार वाढले तर “लोकशाही”, महाराष्ट्रात वाढले तर “चोरी” कशी?

Team Sattavedh BJP leader questions Rahul Gandhi with statistics : भाजप नेत्याचा राहुल गांधींना सवाल; आकडेवारीसह भाजपचे प्रत्युत्तर Akola वायनाड मतदारसंघात मतदारसंख्येत वाढ झाली की ती लोकशाही, आणि महाराष्ट्रात वाढ झाली की ती मतांची चोरी कशी होऊ शकते? असा थेट सवाल भाजपचे प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींना केला आहे. राज्याच्या … Continue reading MLA Randhir sawarkar : वायनाडमध्ये मतदार वाढले तर “लोकशाही”, महाराष्ट्रात वाढले तर “चोरी” कशी?