Nana Patole : विधानसभा निवडणुकीत केंद्र सरकारने बांग्लादेशातून मतदार आणले होते का?

Team Sattavedh Even voters are not safe during the BJP government : भाजपा सरकारच्या काळात मतदारही सुरक्षित नाहीत Mumabai : भाजप सरकारच्या काळात मतदारांचे मतदानही सुरक्षित राहिलेले नाही. निवडणूक आयोगाने मतदार याद्यांत मोठा घोटाळा केला आहे. निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभेसाठी जाहिर केलेली मतदार संख्या ९.७० कोटी आहे तर मोदी सरकारच्या आरोग्य विभागाने महाराष्ट्रातील प्रौढ मतदारांची … Continue reading Nana Patole : विधानसभा निवडणुकीत केंद्र सरकारने बांग्लादेशातून मतदार आणले होते का?