Naxalism : गडचिरोलीत 1980 पासून हिंसाचारात 538 सामान्यांचा बळी

Team Sattavedh 347 Maoists killed, 4213 arrested and 1522 surrendered : 347 माओवादी ठार, 4213 अटक आणि 1522 आत्मसमर्पण Gadchiroli : महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्हा गेली चार दशकं माओवादी चळवळीचं केंद्र राहिलं आहे. 1980 साली सुरू झालेल्या माओवादी सशस्त्र चळवळीने राज्याच्या सुरक्षायंत्रणेला आणि सामान्य नागरिकांना सतत धक्क्यात टाकलं आहे. या काळात माओवाद्यांनी 538 सामान्य नागरिकांचा बळी … Continue reading Naxalism : गडचिरोलीत 1980 पासून हिंसाचारात 538 सामान्यांचा बळी