Piyush Goyal : जनतेनेच केली राजधानी संकटमुक्त

Team Sattavedh Aam Admi made the capital tension-free : मनोहरभाई पटेल जयंती कार्यक्रमात सहभागी Gondia सन २०४७पर्यंत विकसित देशाचे स्वप्न साकारण्यासाठी देशाची राजधानी आधी विकसित होण्याची गरज आहे. दिल्लीतील जनतेने भाजपाला दिलेल्या कौलामुळे हे स्वप्न आता साकार होणार आहे. भ्रष्टाचार, व्देषाचे राजकारण, पक्षपाती धोरण यापासून आता राजधानी खऱ्या अर्थाने संकटमुक्त झाली आहे. राजधानीत आता विकासाचे … Continue reading Piyush Goyal : जनतेनेच केली राजधानी संकटमुक्त