Prakash Ambedkar : केंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा

Team Sattavedh Central government’s decision on caste census is a fraud : ॲड. प्रकाश आंबेडकर यांची टीका; जनतेच्या डोळ्यात धूळ फेकली Akola केंद्र सरकारने जातीय जनगणना घेण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा केली असली, तरी तो फसवा निर्णय असून जनतेच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा प्रयत्न आहे, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केली … Continue reading Prakash Ambedkar : केंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा