Rahul Gandhi: ठाण्यातील रेल्वे दुर्घटनेवरून राहुल गांधींचा पुन्हा हल्लाबोल!

Team Sattavedh Indian Railways is symbol of insecurity : भारतीय रेल्वे असुरक्षिततेचे, अराजकतेचे प्रतीक New Delhi ठाणे जिल्ह्यात चालत्या लोकल ट्रेनमधून पडून चार प्रवाशांचा मृत्यू झाला. तर अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी हा संदर्भ देत सरकारवर हल्लाबोल केला. ते म्हणाले, भारतीय रेल्वे असुरक्षिततेचे-अराजकतेचे प्रतीक बनली आहे. सरकारने 11 वर्षात जबाबदारी … Continue reading Rahul Gandhi: ठाण्यातील रेल्वे दुर्घटनेवरून राहुल गांधींचा पुन्हा हल्लाबोल!