Raj Thackeray: ‘सरकारने ही गोष्ट कायमची मनात कोरून ठेवावी..’- राज ठाकरें

Team Sattavedh Governments decision on Hindi revoked, marcha also Stopped : सरकारचा हिंदीबाबतचा निर्णय रद्द, मराठी माणसांचा मोर्चा ही स्थगित! Mumbai : त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी आणि पहिलीपासून तिसरी भाषा म्हणून हिंदीचा पर्याय देण्यात आला. यावरून राज्यात वातावरण चांगलेच तापले होते. मराठीच्या मुद्द्यावर दोन्ही ठाकरे बंधू मोर्च्यांच्या निमित्ताने एकत्र येणार होते. दरम्यान सरकारच्या भूमिकेविरोधात सत्ताधारी पक्षातील … Continue reading Raj Thackeray: ‘सरकारने ही गोष्ट कायमची मनात कोरून ठेवावी..’- राज ठाकरें