Sanjay Rathod : पालकांच्या हातून मोबाईल सुटत नाही, मुलांचा काय दोष?

Team Sattavedh Not only children but parents should make habit of reading books : पालकमंत्र्यांचा पालकांनाही वाचन वाढविण्याचा सल्ला Yavatmal आज घरोघरी मोबाईलमुळे वाचन कमी झाले आहे. यासाठी मुलांना दोष देऊन पालक सुटका करून घेऊ शकत नाही. आई-वडिलच तासंतास मोबाईलवर राहत असतील तर काय करणार? मुलांनी पुस्तक हातात घेऊन वाचन करावे, अशी अपेक्षा करू शकणार … Continue reading Sanjay Rathod : पालकांच्या हातून मोबाईल सुटत नाही, मुलांचा काय दोष?